Garud Puran: मृत्यूनंतरही कर्जाचा हिशोब होतो? कर्ज आणि कर्म यांचा संबंध काय? गरुडपुराणातील नियम जाणून थक्क व्हाल...

marathi.abplive.com · Updated 2026-07-06

Featured Top news मराठी

Summary

गरुडपुराणानुसार, कर्ज हे केवळ एक आर्थिक व्यवहार नाही तर त्याचा संबंध कर्माशी असतो. जर एखाद्या व्यक्तीने जाणूनबजून कोणाचे पैसे परत न करता जग सोडून गेली, तर तिला मृत्यूनंतर तिच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात. गरुडपुराणात असे म्हटले आहे की दुसऱ्याचे पैसे घेऊन परत न करणे ही केवळ आर्थिक चूक नाही तर धार्मिक आणि नैतिक दृष्टीने देखील चूक आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.